देश प्रेमी —स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर !
१८५७ च्या स्वातंत्र्य स्मरा नंतर सशस्त्र क्रांतीचा ईतिहास वीर सावरकरांच्या नावा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी दिलेली पूर्णाहुती, त्यासाठी ज्यां यातना, हाल-अपेष्टा...
View Articleस्वामी विवेकानंद !
१२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त...
View Articleनेताजी सुभाषचंद्र बोस !
जन्म २३ जानेवारी १८९७ : मृत्यू १८ ऑगष्ट १९४५. * आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यात अनेक क्रांतीकारक देश भक्तांचा फार मोठा वाटा आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यातलेच एक मोठे नाव...
View Articleहुतात्मा भगतसिंग
जन्म २८ सप्टेंबर १९०७– मृत्यू २३ मार्च १९३१ देशासाठी ज्या स्वातंत्र वीरांनी आपले सर्वस्व वाहिले म्हणून त्यांचे गीत गाताना कवी म्हणतात, सोडिले सर्व घरदार.. सोडीला सुखी संसार ज्योतीसम जीवन जगले..ते अमर...
View Articleप्रजासत्ताक दिन ( २६ जानेवारी )
आपले भारतीय लोक सण साजरे करण्यात फार अग्रभागी आहेतच. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सण हि आपण साजरे करतो. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी...
View Articleराष्ट्रमाता जिजाऊ
जन्म १२ जानेवारी १५९८ — मृत्यू १७ जून १६७४ आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणार्या विश्ववंद्य...
View Articleझाशीची राणी लक्ष्मीबाई !
जन्म १९ नोहेंबर १८३५. मृत्यू १८ जून १८५८ झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोहेंबर १८ ३५ रोजी झाला. पेशव्यांच्या सल्लागार मंडळाचे सदस्य मोरोपंत तांबे यांचि एकुलती एक कन्या मनुबाई होती....
View Articleइंदिरा गांधी
जन्म १९ नोहेंबर १९१७ – मृत्यू ३१ आक्टोंबर १९८४ कणाकणाने ज्योत जळाली, उजळीत तेजोधन | ज्यास द्याया शितलतेपन , झिजले हे चंदन || भारता सारख्या खंड्प्राय देश्याच्या दीर्घकाळ राहिलेल्या एकमेव नेता म्हणजेच...
View Articleमहात्मा ज्योतिबा फुले.
जन्म २० फेब्रुवारी १८२७, मृत्यू २८ नोहेंबर १८९० अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन...
View Articleराष्ट्रसंत तुकडोजी महाराज!
अवतीर्ण ३० एप्रिल १९०९ — ब्रम्हलीन ११ आक्टोंबर १९६८ वंद्नीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव...
View Articleअहिल्याबाई होळकर
जन्म – १७२५ — मृत्यू १३ ऑगष्ट १७९५ अहिल्या बाई यांचा जन्म बीड जिल्ह्यात चोंढे नावाच्या लहानश्या गावात १७२५ या साली झाला.या गावचे पाटील माणकोजी शिंदे हे त्यांचे वडील. अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेली...
View Articleमहावीर स्वामी!
विश्व कल्याणकारी आत्म्यांनी या भारत भूमी वर जन्म घेऊन आपले अवतार कार्य पूर्ण केले. अश्या पुरषोत्तमात श्री महावीर स्वामींचे स्थान हे फार वरच्या क्रमांकावर लागते. ख्रिस्ती सनापूर्वी ५२७ वर्षी एका...
View Articleमहात्मा गांधी जयंती
जन्म २ ऑक्टोबर १८६९ — मृत्यू ३० जानेवारी १९४८ भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थर नेत्यान मध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध...
View Articleडॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन !
शिक्षक दिन, ५ सप्टेंबर. ५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताच्या एका महान शिक्षकाचा जन्म दिवस आहे. शिक्षणक्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि आदर्श शिक्षक म्हणून सरवानकडून...
View Articleलॉर्ड बेडन पॉवेल !
जन्म २२ फेब्रुवारी १८५७ .. मृत्यू ८ जानेवारी १९४१ बेद्न ओप्वेल ही जगभर पसरलेल्या ‘बालवीर’ संघटनेचे जनक असून त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मित बेड्न पॉवेल . त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी...
View Articleस्वातंत्र्य दिन १५ ऑगष्ट!
१५ ऑगष्ट.. आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट१९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल...
View Articleलोकमान्य तिळक !
लोकमान्य तिळक ! बाळ गंगाधरपंत टिळक हे कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे वडीलोपार्जीत शेती सांभाळत राहात होते पण शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झाले तेव्हां त्यांनी दरमहा पाच रुपये पगारावर...
View Articleमदनलाल धिंग्रा
जन्म १८८७.. फाशी १७ ऑगष्ट १९०९ “माझा असा विश्वास आहे कि, परकीय संगिनिच्या सहाय्याने परदास्यात जखडलेले राष्ट्र हे नित्य युद्धमानच राष्ट्र असते.नि:शस्त्र जमातीला उघड उघड युद्ध करणे हे अश्यक्य होत...
View Articleमहाराणा प्रताप !
जन्म १५४०. मृत्यू- १९ जानेवारी १५९७. इ. सन. १५४० मध्ये महाराणा प्रतापसिंग यांचा जन्म झाला. मेवाडचा राणा व्दितिय उदयसिंग यास तेहतीस अपत्ये होती. या सर्वात जेष्ठ प्रताप. स्वाभिमान व सदाचार हे त्याचे...
View Articleसरदार वल्लभभाई पटेल!
जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ , मृत्यु १५ डिसेंबर १९५०. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ रोजी गुजराथ मधील खेडा जिल्ह्यातील करमसाड खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई पटेल आणि आईचे नाव...
View Article